सांगली जिल्ह्यातील जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील प्रयोगशील शेतकरी काकासाहेब सावंत यांनी सफरचंदाची बाग फुलवली आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखळला जातो. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
जत तालुक्याच्या अंतराळ येथील काकासाहेब सावंत हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून त्यांच्या मनात आपल्या शेतीत सफरचंदाची लागवड करण्याचे विचार सुरू होते.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro