नाशिक जिल्ह्यात शेतीच्या प्रत्येक हंगामात संकटांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे.
Nashik News खामखेडा, ता. देवळा : नाशिक जिल्ह्यात शेतीच्या प्रत्येक हंगामात संकटांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे.
कांदा, मेथी, कोबी, वांगी (Vegetable) या पिकांसोबत भाजीपाला पिकांसाठी (Vegetable Crop) शेतकऱ्यांनी केलेला खर्चही शेतीमालातून निघणे कठीण झाल्याने सावकी (ता. देवळा) येथील शेतकरी धनंजय अशोक बोरसे यांनी आपल्या २० गुंठे क्षेत्रावरील वांगी पिकावर बुधवारी (ता. ८) रोटाव्हेटर फिरवला.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro