लॉग मार्चमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी (ता.१७) एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या पटलावर मागण्या मांडल्या.
Eknath Shinde : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ३०० रुपयांमध्ये ५० रुपयांची वाढ करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
किसान सभा शिष्टमंडळाच्या विविध मागण्या मान्य केल्या आहेत. लॉग मार्चमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी (ता.१७) एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या पटलावर मागण्या मांडल्या.
आंदोलकांच्या विविध मागण्याची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच मागण्याबाबत एक समिती गठित केली जाणार आहे. ही समिती एका महिन्यात आपल्या शिफारशी सादर करतील.
या समितीमध्ये आंदोलकांच्या वतीने माजी आमदार जे पी गावीत आणि आमदार विनोद निकोले यांमकहा समावेश असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मागण्या मान्य झाल्याचे निवेदन द्यावे, अन्यथा मोर्चा मागे घेणार नाही, अशी मागणी किसान सभेने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर केली होती.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro